शेतकऱ्यांना मिळणार शेतमाल वाहतूक खर्च subsidy

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे . आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती करणे यासाठी प्रयत्न करत आहे .  आता यामध्येच सरकारने आणखीन एक योजना काढली आहे .  आणि शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी अनुदान  subsidy देणार आहे . तर आज आपण याच योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.

आपल्या देशातील शेतकरी अनेक पिकांचे लागवड करत असतात . पिकांसोबतच भाजीपाल्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात .   हा फळे आणि भाजीपाला किंवा आपण उत्पन्न केलेले धान्य . या काही शेतकरी आपल्या घरामध्ये जास्त काळ टिकून ठेवू शकत नाही .  आणि वाहतुकीत दरम्यान सुद्धा त्यांचे खूप प्रमाणात नुकसान होते .  यासाठी आता सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे  .  शेतकऱ्यांना शेतमालाच्या आंतरराज्य  interstate व्यापारास चालना देण्यासाठी .  महाराष्ट्र राज्य कृषी पणन  मंडळाद्वारे रस्ते वाहतूक अनुदान योजना  subsidy राबिण्यात येणार आहे.  विशेष म्हणजे योजनेच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना देशभरात कोठेही . आपला नेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

कोण घेऊ शकेल या योजनेचा फायदा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादन . कंपन्या व शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था योजनेअंतर्गत अनुदान घेण्यासाठी पात्र ठरतील . या योजनेमध्ये रस्ते मार्ग प्रत्येक्ष वाहतूक होणाऱ्या शेतमालावर अनुदान मिळणार आहे.

तुम्ही घेऊन गेलेला शेतमाल हा प्रत्यक्ष विक्री झाल्यानंतरच तुम्हाला यावर अनुदान मिळेल .  राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या  . शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था . सभासदांनी स्वतः उत्पादित केलेला शेतमालक संबंधित राज्यांमध्ये पाठवावा लागेल . या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष वाहतूक केलेल्या अंतरानुसार अनुदान दिले जाईल.

join our telegram channel

किती मिळेल अनुदान

  1. शेतकऱ्यांना मालवाहतुकीसाठी 350  ते 750 किलोमीटर.  पर्यंतच्या वाहतुकीसाठी वीस हजार रुपये अनुदान मिळेल.
  2. 750 ते 1000 किलोमीटर अंतरावर तीस हजार रुपये अनुदान मिळेल.
  3. 1000 ते 1500  किलोमीटर अंतरासाठी चाळीस हजार रुपये अनुदान मिळेल.
  4. 1500 ते 2000  किलोमीटर पर्यंतच्या वाहतुकीसाठी 50 हजार रुपये अनुदान मिळेल.
  5. 2000 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी 60000 रुपये अनुदान मिळे.
  6. सिक्कीम ,आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, मेघालय या राज्यासाठी वाहतूक  75 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळेल.
  7. एका वर्षात शेतकरी जास्तीत जास्त 300000 रुपयापर्यंत वाहतुकीचा अनुदान घेऊ शकतो . मात्र अनुदान केवळ महाराष्ट्रातून इतर राज्यात केलेल्या एकाही वाहतुकीस लागू असणार आहे.

वाहतूक खर्चाचे अनुदान मिळवण्यासाठी असा करा अर्ज

 

 

 

 


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?