नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे . आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती करणे यासाठी प्रयत्न करत आहे . आता यामध्येच सरकारने आणखीन एक योजना काढली आहे . आणि शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी अनुदान subsidy देणार आहे . तर आज आपण याच योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.
आपल्या देशातील शेतकरी अनेक पिकांचे लागवड करत असतात . पिकांसोबतच भाजीपाल्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात . हा फळे आणि भाजीपाला किंवा आपण उत्पन्न केलेले धान्य . या काही शेतकरी आपल्या घरामध्ये जास्त काळ टिकून ठेवू शकत नाही . आणि वाहतुकीत दरम्यान सुद्धा त्यांचे खूप प्रमाणात नुकसान होते . यासाठी आता सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे . शेतकऱ्यांना शेतमालाच्या आंतरराज्य interstate व्यापारास चालना देण्यासाठी . महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाद्वारे रस्ते वाहतूक अनुदान योजना subsidy राबिण्यात येणार आहे. विशेष म्हणजे योजनेच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना देशभरात कोठेही . आपला नेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
कोण घेऊ शकेल या योजनेचा फायदा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादन . कंपन्या व शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था योजनेअंतर्गत अनुदान घेण्यासाठी पात्र ठरतील . या योजनेमध्ये रस्ते मार्ग प्रत्येक्ष वाहतूक होणाऱ्या शेतमालावर अनुदान मिळणार आहे.
तुम्ही घेऊन गेलेला शेतमाल हा प्रत्यक्ष विक्री झाल्यानंतरच तुम्हाला यावर अनुदान मिळेल . राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या . शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था . सभासदांनी स्वतः उत्पादित केलेला शेतमालक संबंधित राज्यांमध्ये पाठवावा लागेल . या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष वाहतूक केलेल्या अंतरानुसार अनुदान दिले जाईल.
किती मिळेल अनुदान
- शेतकऱ्यांना मालवाहतुकीसाठी 350 ते 750 किलोमीटर. पर्यंतच्या वाहतुकीसाठी वीस हजार रुपये अनुदान मिळेल.
- 750 ते 1000 किलोमीटर अंतरावर तीस हजार रुपये अनुदान मिळेल.
- 1000 ते 1500 किलोमीटर अंतरासाठी चाळीस हजार रुपये अनुदान मिळेल.
- 1500 ते 2000 किलोमीटर पर्यंतच्या वाहतुकीसाठी 50 हजार रुपये अनुदान मिळेल.
- 2000 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी 60000 रुपये अनुदान मिळे.
- सिक्कीम ,आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, मेघालय या राज्यासाठी वाहतूक 75 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळेल.
- एका वर्षात शेतकरी जास्तीत जास्त 300000 रुपयापर्यंत वाहतुकीचा अनुदान घेऊ शकतो . मात्र अनुदान केवळ महाराष्ट्रातून इतर राज्यात केलेल्या एकाही वाहतुकीस लागू असणार आहे.
वाहतूक खर्चाचे अनुदान मिळवण्यासाठी असा करा अर्ज
Leave a Reply