मित्रांनो महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाचे आता सुरुवातीला सांगितले जात होते की 15 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राहू शकेल त्यानंतर पाऊस कमी होणार आहे पण अजून सुद्धा हा पाऊस कमी झालेला नाहीये आता नवीन आलेल्या माहितीनुसार
तिचा पाऊस हा राज्यातून 20 ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे माघार घेऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल तर दिवाळी दरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्वक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल असा हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे